श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
केंद्रातील सरकार मजबूत नाही त्यांना काही खासदारांची गरज लागेल म्हणून ते अशाप्रकारचे प्रयत्न करत असतील परंतु त्यांना यश मिळणार नाही असं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. ...
मारकडवाडीची माती राहुलजींच्या हाताने बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या चरणी वाहिली जाणार आहे. भारत जोडो यात्रा झाली तशी ही चळवळ आपल्या गावापासून सुरू होईल, असेही पटोले म्हणाले. ...
Maharashtra Vidhan Sabha Assembly Election 2024 Result: स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले असताना फक्त २०८ मतांनी विजय मिळाला आणि तोच त्यांच्या जिव्हारी लागला, अशी टीका भाजपाने केली आहे. ...
Priyanka Gandhi on BJP Allegations: भाजपाध्यक्ष जेपी नड्डांनी सोनिया गांधी आणि जॉर्ज सोरोस यांनी निधी पुरवलेल्या संस्थांचा संबंध असल्याचा आरोप केला आहे. ...