श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP agitation for Temple Reopening News: घरपोच दारू पोहोचवणार, त्यांना एसओपी करून देणार. पण, काळजी घेऊन मंदिर उघडायला पाहिजेत यावर सरकार कोणताही निर्णय घेत नाही हे दुर्दैवी आहे असेही दरेकर म्हणाले. ...
बस्तर विभागात महिलांवर अनेक प्रकारचे अत्याचार होतात. हाथरसमधील घटना बनावट असताना काँग्रेसचे नेते तेथे गेले; परंतु येथे जे घडत आहे त्याकडे आमदार आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल लक्ष देत नाहीत, असे मंडावी म्हणाले. ...
temple, bjp, andolan, kolhapurnews मंदिर बंद, उघडले बार...उद्धवा, धुंद तुझे सरकार, धार्मिक स्थळे सुरू करा, अशा घोषणा देत मंगळवारी भाजपच्या वतीने मिरजकर तिकटी येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. भजन, कीर्तन करीत सरकारला जाग येण्यासाठी साकडे घालण्यात आल ...
Ashish Shelar : तुमच्या हिंदुत्वाची भेसळ झालीय, देव भूमीतून आलेल्या राज्यपाल महोदय भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमाणपत्राची तुम्हाला खरंच गरज आहे. ही काळाची गरज आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले. ...
Rajya Sabha Election News : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणुकीचा घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील १० आणि उत्तराखंडमधील एका जागेचा समावेश आहे. ...