श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
महाविकास आघाडी सरकारच्या अहवालातील एकेक मुद्दे उघड करीत देवेंद्र फडणवीस यांनी कारशेडच्या जागेत केलेल्या बदलांमुळे कसे नुकसान होणार आहे, हे अधोरेखित केले आहे. ...
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला, असं एकनाथ खडसेंनी सांगितल्याचं उदेसिंग पाडवी यांनी सांगितले. ...
व्यंकय्या नायडू यांना 29 सप्टेंबरला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर सोमवारी 12 ऑक्टोबरला RT-PCR टेस्टनंतर त्यांनी स्वतःच आपला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. म्हणजे ते केवळ दोन आठवड्यांच्या आतच रिकव्हर झाले. (Vice ...
आपली विचारसरणी, आपल्या योजना जर प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवायच्या तर बॉलिवुड आपल्या ताब्यात हवे, असे मोदी व भाजपला वाटू लागले आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरु होताच गेल्या काही वर्षांत बॉलिवुडही हिंदुत्ववाद आणि सेक्युलरॅझम या विचारसरणीत विभागले गेले. ...
सध्या राज्यसभेत भाजपचे ८६ खासदार असून काँग्रेसची संख्या घटून ३८ होणार आहे. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये भाजप ९ तर उत्तराखंडमधील एकमेव जागा जिंकण्याची शक्यता आहे. ...