श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Muncipal Corporation, sanglinews, bjp, congress, काँग्रेसच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देत सत्ताधारी भाजपने महापालिकेच्या स्थायी समितीवरील वर्चस्व बुधवारी कायम राखले. स्थायी सभापती निवडीत भाजपच्या पांडूरंग कोरे यांनी काँग्रेसचे मंगेश चव्हाण या ...
Prasad Lad Hindi : लाड यांनी महानगरपालिकेमध्ये जाऊन मास्क नीट न लावल्याबद्दल दंड भरला. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी याबाबत दिली आहे. मात्र ही माहिती देताना त्यांनी दिलेल्या हिंदी कॅप्शनवरुन ते सध्या जोरदार ट्रोल होत आहेत. ...
Raj Thackeray: भाजपा हा प्रमुख विरोधी पक्ष असतानाही, मुंबईतील नागरिक आपल्या समस्या घेऊन, केवळ एकमेव आमदार असलेल्या (तोही मुंबईतील नव्हे) राज ठाकरेंकडे का जात असावेत, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. ...