श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
EKnath Khadse will Join NCP Sharad Pawar News: रविवारी दिवसभर एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याची बातमी माध्यमात झळकली होती, मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मात्र त्याचा इन्कार केला. ...
Samana Editorial On BJP News: नोटाबंदी, जीएसटीने देशाची आर्थिक ताकद कमजोर केली. लोकांनी रोजगार गमावला, पण त्या बेरोजगारांच्या हाताला काम देण्याऐवजी सर्जिकल स्ट्राईक, राफेल वगैरे विषय बाजारात आणून चर्चा घडविणे हेच देशातील वाढत्या भूक अराजकाचे लक्षण आह ...
भाजपमध्ये नाराज असलेले खडसे राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे. मात्र त्यांच्या पक्षांतराचा अर्थात सीमोल्लंघनाचा मुहूर्त लांबणीवर पडत आहे. मात्र आता गुरुवारचा मुहूर्त निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
जावडेकर म्हणाले की, प्रदूषण रोखण्यासाठी जे निर्णय घेतले त्याचे सकारात्मक परिणाम स्पष्ट दिसत आहेत. २०१४ पर्यंत एनसीआरमध्ये २५० दिवस प्रदूषणाचा फटका बसायचा. आता ते दिवस फक्त १८० आहेत. त्यातील ४० दिवस प्रदूषण शेतांमध्ये जाळला जाणारा काडी-कचऱ्यामुळे होते ...
Sachin Sawant : रेल्वेमंत्री हे मुंबईचे आहेत, भाजपाचे ते नेते आहेत. परंतु त्यांनाही मुंबईतील लोकल प्रश्नासंदर्भात लक्ष देण्यास वेळ नाही हे आश्चर्याचे वाटते, असे सचिन सावंत म्हणाले. ...