श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
कोरोनावरील लशीचे उत्पादन सुरू झाल्यावर बिहारमधील जनतेला ती लस मोफत उपलब्ध केली जाईल. भाजपच्या जाहीरनाम्यातील हे पहिले वचन आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. ...
Balasaheb Thorat : महाराष्ट्रावर मोदींचे प्रेम नाही का? का कमी प्रेम आहे? आणि जर प्रेम कमी असेल किंवा प्रेमच नसेल तर महाराष्ट्राला मोफत कोरोना लस देणार नाही का? असे प्रश्नही थोरात यांनी उपस्थित केले आहेत. ...
Eknath Khadse News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचे टायमिंग साधून एकनाथ खडसे हे मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...
Goverment, Politics, pravindarekar, bjp, sataranews राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कुशलपणे पाच वर्ष राज्याचा कारभार चालवला. याचा पोटशूळ काहींना आहे. त्यामुळे खडसेंचा गेम करून फडणवीसांवर निशाणा साधण्यासाठी राष्ट्रवादीने ख ...
udayanraje bhosle, satara, pravin darekar राज्यामध्ये नैसर्गिक संकटामुळे जनतेची ससेहोलपट सुरू असताना काही स्वार्थी लोक आपला हेतू साध्य करण्यासाठी एकत्र येत आहेत. प्रत्येकजण दिशाहीन झालेला आहे या परिस्थितीत देवाच्या कृपेने राज्यांमध्ये देवेंद्र फड ...
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मंत्रीपद असलेले भाजपचे नेते थेट अपशब्द वापरत बंदूकीचा धाक दाखवत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या मंत्र्यावर काँग्रेसने टीकेचा भडीमार सुरू केला आहे. ...