श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Assembly Election, Narendra Modi, Nitish Kumar News: लॉकडाऊन दरम्यान प्रवासी मजुरांना हाताळण्यात अपयश, पूर आणि कोरोना महामारीचा सामना करण्यात नितीश कुमार सरकार अपयशी ठरलं आहे. ...
Arnab Goswami Arrested, Shiv Sena Target BJP over Anvay Naik Suicide Case: गुजरातमध्ये सरकारविरोधी लिहिणाऱ्या संपादकांना अटका झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात पत्रकारांचे मुडदे पाडले गेले तेव्हा कोणाला आणीबाणीची आठवण का झाली नाही? ...
Arnab Goswami : बहुमताने झालेले निर्णय, कायद्याने झालेली कारवाई, राज्यघटनेतील तत्त्वे यांचा आदर प्रत्येकानेच करायला हवा; अन्यथा लोकशाहीला काही अर्थच उरणार नाही! ...
Arnab Goswami : अर्णब गाेस्वामी यांना बुधवारी अटक करण्यात आल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. विविध नेत्यांनी अलिबागच्या न्यायालयाकडे धाव घेतली, त्याप्रसंगी नार्वेकर बाेलत हाेेते. ...
BJP aggressive on Arnav arrest टीव्ही संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत अर्णवची सुटका होत नाही तोपर्यंत भाजपचे नेते हाताला काळ्या पट्ट्या बांधून किंवा काळ्या टोप्या घालून नि ...