श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Yogeshwar Dutt News : २०१२ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त याला राजकारणाच्या आखाड्यात पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला आहे. ...
Bihar Election Result Live, Pusham Priya Choudhari News:बिहार विधानसभा निवडणुकीत पुष्पम प्रिया चौधरी यांच्यावर फक्त राज्यात नाही देशभरात चर्चा होती. ...
Bihar Election Result 2020: मीडियावाल्यांना आता सर्व्हे करण्याच्या पद्धतीचा पुनर्विचार करायची गरज आहे. जर तुम्ही जनतेची नाडी ओळखण्यात फेल झाला तर कोणताही दावा करण्याआधी विचार करायला हवा, अशी आगपाखड आता बिहार भाजपाचे नेते करू लागले आहेत. ...
Bihar Election Result 2020 : सध्याच्या कलानुसार भाजपा 76, राजद, 66, जदयू 48, काँग्रेस 21 आणि एलजेपी 2 व अन्य 30 अशी आघाडी दिसत आहे. मात्र, यापैकी 14 जागांवर 5,8, 32 ते 500 चे लीड उमेदवारांना मिळालेले आहे. ...