श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या उत्पन्नाचा स्रोत उद्योग, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या उत्पन्नाचा स्रोत शेती असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. ...
Bjp Nilesh Rane And Thackeray, Anvay Naik Family : भाजपा नेते निलेश राणे यांनी यावरून आता पुन्हा एकदा ठाकरे आणि नाईक कुटुंबीयांवर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. ...
Sanjay Raut interview with Kunal Kamra News: सेक्युलरमुळेच हिंदू आणि मुस्लिम विभाजन झालं, हिंदूंना शिवीगाळ करणं म्हणजे सेक्युलर आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी मुलाखतीत विचारला. ...
जिल्ह्यातील सात नगरपंचायती निवडणुकांसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, शिवसेना वगळता राष्ट्रवादी, कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाने प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूकपूर्व आढावा घेण्याबरोबरच संभाव्य लढतीची तयारी केली आहे. ही निवडणूक महाविका ...