लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
अजानच्या स्पर्धेवरुन राजकीय वातावरण तापल्यानंतर पाडुरंग सकपाळ यांनी केला खुलासा; म्हणाले... - Marathi News | Shiv Sena leader Pandurang Sakpal has organized Ajaan competition for school children. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजानच्या स्पर्धेवरुन राजकीय वातावरण तापल्यानंतर पाडुरंग सकपाळ यांनी केला खुलासा; म्हणाले...

शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ...

भाजपाने हैदराबादचे स्थानिक मुद्दे, शहराचे प्रश्न आक्रमकपणे मांडले असते तर... - Marathi News | Editorial on BJP had aggressively raised local issues of Hyderabad, city issues in Election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपाने हैदराबादचे स्थानिक मुद्दे, शहराचे प्रश्न आक्रमकपणे मांडले असते तर...

या निवडणुकीला भाजप नेत्यांनी राष्ट्रीय स्वरूपच दिले. भाजपला तिथे बहुमत मिळणे अवघड दिसत असले तरी ताकद वाढणे मात्र शक्य आहे. जिथे अस्तित्व नाही वा अत्यल्प आहे, तिथे हळूहळू पाय रोवायचे, हे भाजप सतत करीत आला आहे. ...

अन्नदात्याच्या पाठीत काठी घालण्याची नामुष्की; शेतीत सुधारणा हव्यातच, पण... - Marathi News | The disgrace of putting a stick on the back of a foodie; Agriculture needs improvement, but ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्नदात्याच्या पाठीत काठी घालण्याची नामुष्की; शेतीत सुधारणा हव्यातच, पण...

त्या सल्लामसलतीने, योग्य तयारीनिशी व्हाव्यात. शेतकऱ्यांवर लाठ्या उगारणे,  अश्रुधूर सोडणे हा त्यावरचा उपाय नव्हे! ...

कर नाही तर, सरनाईकांना ईडी चौकशीची भीती का?; न्यायालयात जावे, भातखळकरांचे आवाहन - Marathi News | If not taxes, why are the Sarnaiks afraid of an ED inquiry ?; Bhatkhalkar's appeal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर नाही तर, सरनाईकांना ईडी चौकशीची भीती का?; न्यायालयात जावे, भातखळकरांचे आवाहन

अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकरी यांच्यासाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली, परंतु, आजही अनेक शेतकरी यांना ती मदत मिळू शकलेली नाही. ...

...तर मंत्री जयंत पाटील आज भाजपत असते, नारायण राणेंचा खळबळजनक दावा - Marathi News | if mva government was not formed then jayant patil would have been in bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर मंत्री जयंत पाटील आज भाजपत असते, नारायण राणेंचा खळबळजनक दावा

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या अपयशासंदर्भात बोलताना नारायण राणे यांनी हा गौप्यस्फो केला. यामुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरू झाली आहे. ...

भगवा गुंडाळून ठेवल्यानेच ठाण्याला तोकडी मदत, अतुल भातखळकरांची टीका - Marathi News | Atul Bhatkhalkar criticizes on shiv sena, Thane for keeping saffron wrapped | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भगवा गुंडाळून ठेवल्यानेच ठाण्याला तोकडी मदत, अतुल भातखळकरांची टीका

Atul Bhatkhalkar : ठाणे महापालिकेसह इतर महापालिकांवर देखील भाजपाचा झेंडा फडकेल असा दावा अतुल भातखळकरांनी केला. ...

सर्वच स्तरांवर अपयशी ठरलेले कुचकामी सरकार  - अतुल भातखळकर   - Marathi News | Ineffective government that has failed at all levels - Atul Bhatkhalkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सर्वच स्तरांवर अपयशी ठरलेले कुचकामी सरकार  - अतुल भातखळकर  

Atul Bhatkhalkar : सत्तेत आल्यावर आपण काय बोललो होतो, याचा विसर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पडला असल्याची टीकाही अतुल भातखळकर यांनी केली. ...

ठाकरे सरकारने कोकणच्या तोंडाला पानेच पुसली ! : रवींद्र चव्हाण - Marathi News | Thackeray government wipes leaves from Konkan's mouth! : Ravindra Chavan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ठाकरे सरकारने कोकणच्या तोंडाला पानेच पुसली ! : रवींद्र चव्हाण

bjp, shiv sena, ravindrachavan, sindhudurng राज्यसरकारने सर्वांना वाऱ्यावर सोडले आहे. फक्त विविध आश्वासने देण्यापलीकडे त्यांनी काहीही केलेले नाही. तर कोकणच्या तोंडाला एकप्रकारे पानेच पुसली आहेत. अशी टीका माजी राज्यमंत्री तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश ...