श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Mukesh Ambani Bomb Scare, BJP Target Thackeray government: सध्या या प्रकरणात NIA तपास करत आहे, त्यात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत, सचिन वाझे यांनाही NIA ने अटक केली आहे. ...
Antilia bomb scare, Sachin Vaze Case: सीसीटीव्ही फुटेज गायब करणे, घटनास्थळावरील पुरावे नष्ट करणे, मनसुख हिरेनचा मृतदेह सापडणे, वाझेंचे त्याचाशी असलेले संबंध उघड होणे आदी समोर आल्याने अखेर सचिन वाझेंना अटक झाली. यानंतर खरी चर्चा सुरु झाली ती वाझेंनी अ ...
West Bengal Election 2021: भाजपाने सिंगूर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार रवींद्रनाथ भट्टाचार्य यांना तिकिट दिले आहे. याला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला आहे. ...
महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृतीवर विशेष प्रेम असल्याचा उल्लेख करून त्या म्हणाल्या, “छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या प्रेरणादायी कथा ऐकून आपण लहानाचे मोठे झालो. ...
श्रीमती मोइत्रा यांच्या ट्विटमुळे आपण राजीनामा देत नसल्याचा खुलासा दासगुप्ता यांनी केला. राज्यघटनेच्या १० व्या परिच्छेदानुसार राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्त केलेले सदस्य शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांपर्यंतच एखाद्या राजकीय पक्षाचे सदस्यत्व स्वीकारू ...
शिरोमणी अकाली दलाचे आमदार शरणजित सिंह ढिल्लों, विक्रमसिंह मजीठिया, बलदेवसिंह खैरा, सुखविंदर कुमार, हरिन्दरपालसिंह चंदूमाजरा, कंवरजितसिंह बारकंडी, मनप्रीतसिंह अयाली, गुरप्रतापसिंह वडाला व एन. के. शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...