श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nawab Malik sensational claim about BJP & Sachin Vaze : सचिन वाझे प्रकरणावरून विरोधी पक्ष असलेला भाजपा सत्ताधाऱ्यांवर दररोज नवनवे आरोप करत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी भाजपावर जोरदार पलटवा ...
Mansukh Hiren Death, NCP Nawab Malik On BJP Devendra Fadnavis: राष्ट्रवादीच्या(NCP) आग्रही मागणीमुळेच मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली असल्याचं बोललं जातं, हेमंत नगराळे(Hemant Nagrale) यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्तपदा ...
jalgaon municipal corporation election: शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाली. हा करेक्ट कार्यक्रम कसा शक्य झाला, यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाष्य केले आहे. ...