श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
उल्हासनगरात गुन्हेगारीच्या संख्येत वाढ झाल्याने, भाजपने चिंता व्यक्त केली. याबाबत भाजपा शिष्टमंडळाने शुक्रवारी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांची भेट घेऊन शहरातील वाढत्या गुन्हेगारी बाबत माहिती दिली. ...
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ क्लीप शेअर केली आहे. त्यामध्ये, गोपीनाथ मुंडेंनीच माझ्यासारख्या सामान्य तरुणाला राजकारणाचे धडे दिले, महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधानसभेबाहेर मी हे धडे घेतले, असे फडणवीस म्हणत आहेत. ...
Sanjay Savkare News : भुसावळ येथील भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेले बॅनर, पोस्टर व सोशल मीडियावर देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये भाजपचे चिन्ह असलेले ‘कमळ’ गायब ...
political, Bjp, PrakashAwade, Ichlkarnji, Kolhapurnews कोरोनाच्या काळात उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी यांना राज्य शासनाकडून एक पैशाचीही मदत झाली नाही, अशी टीका करत केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या मदतीमुळे उद्योग धंद्याला उभारी मिळाली, अ ...