श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
पटेल यांनी त्या व्यक्तीला विचारले, 'तुम्हाला कुणी ऑक्सिजन सिलेंडरपासून वंचित ठेवले आहे?' यावर ती व्यक्ती म्हणाली, हो, त्यांनी नाकारले. अम्हाला केवळ पाच मिनिटांसाठीच एक सिलेंडर मिळाले. ...
केवळ कोरोना सुरक्षेसंदर्भात परिपत्र जारी करने आणि बैठका घेणे पुरेसे नाही, असे मुख्य न्यायाधीश टी बी एन राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तीन जनहित याचिकांवर सुनावणी करताना म्हटले होते. ...
Shiv Bhojan News : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लादण्यात आल्यानंतर राज्यात शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार या योजनेचा लाभ लाखो लोकांना होत आहे. ...