श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी केली होती. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. ...
काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी भाजपाला देशातील बेरोजगारी, कोरोना, गरिबी यांसारख्या मुद्द्यांवरुन लक्ष्य केलं. भाजपाने देशातील मोठ्या संस्थांचेही नुकसाने केले. ...
येवला : भाजप युवा मोर्च्याच्या वतीने शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांना जिल्हाध्यक्ष सचिन दराडे यांच्या हस्ते मास्कसह सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. ...