लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Jammu Kashmir: फुटीरतावाद्यांना खोऱ्यामध्ये काश्मिरी पंडित नकोच आहेत: राकेश पंडितांचे कुटुंबीय - Marathi News | kashmiri pandit bjp councillor rakesh pandita murder terrorist in jammu kashmir tral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir: फुटीरतावाद्यांना खोऱ्यामध्ये काश्मिरी पंडित नकोच आहेत: राकेश पंडितांचे कुटुंबीय

Jammu Kashmir: फुटीरतावाद्यांना खोऱ्यामध्ये काश्मिरी पंडित नकोच आहेत, अशी प्रतिक्रिया कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. ...

पुणे महापालिकेसमोर राष्ट्रवादीचे आंदोलन, कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांची पायमल्ली - Marathi News | "The ruling BJP in Pune Municipal Corporation is the reason for the disruption of development works in the city", the NCP alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेसमोर राष्ट्रवादीचे आंदोलन, कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांची पायमल्ली

पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपमुळेच शहरातील विकासकामांचा बोजवारा", राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप, ...

ओबीसी आरक्षणावरून भाजपा आक्रमक, राज्यातील विविध भागांत तीव्र आंदोलन  - Marathi News | BJP is aggressive over OBC reservation in local bodies, intense agitation in various parts of the state | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ओबीसी आरक्षणावरून भाजपा आक्रमक, राज्यातील विविध भागांत तीव्र आंदोलन 

OBC reservation in local bodies: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द करणारा निकाल नुकताच दिला होता. त्याचे तीव्र पडसाद सध्या राज्यातील राजकारणात उमटत आहे. ...

“ओ परबांनू, आयकतास ना! मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका; उगाच उद्या इज्जत जावुक नको” - Marathi News | BJP MLA Nitesh Rane Demand Shivsena Anil Parab Resign from Minister Post cause Corruption allegation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“ओ परबांनू, आयकतास ना! मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका; उगाच उद्या इज्जत जावुक नको”

Nitesh Rane Target Anil Parab: सचिन वाझे प्रकरणातही अनिल परब यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर नाशिक येथील परिवहन कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर अनिल परब गोत्यात आले. ...

पुणे महापालिकेतच भाजपचे पदाधिकारी भिडले, राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | BJP leaders' controversy in Pune Municipal Corporation is being discussed everywhere in political circles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेतच भाजपचे पदाधिकारी भिडले, राजकीय वर्तुळात चर्चा

महापौर आणि सभागृहनेते यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे समोर ...

स्मृतीदिन : बुद्धीबळाच्या पटावरुन राजाच झालाय वजा... - Marathi News | Special Memorial Day of gopinath munde, devendra fadanvis rembering and homage | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :स्मृतीदिन : बुद्धीबळाच्या पटावरुन राजाच झालाय वजा...

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिनी असल्याने राजकीय दिग्गजांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. भाजपाच्या दिग्गज नेत्यांकडून त्यांच्या आठवणीही जागविण्यात येत आहेत. ...

आता राष्ट्रवादीचा पाठिंबा नको, भाजपा पदाधिकाऱ्यांची भूमिका; महापौरपदातून घेणार माघार? - Marathi News | BJP will now remain neutral for the post of mayor in Ahmadnagar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आता राष्ट्रवादीचा पाठिंबा नको, भाजपा पदाधिकाऱ्यांची भूमिका; महापौरपदातून घेणार माघार?

महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली विळदघाट येथे शहर भाजपचे पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक बुधवारी झाली. ...

आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल, नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Nana Patole made it clear that Congress will fight the upcoming elections on its own power in vidhansabha and LBE | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल, नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल, अशी घोषणाची नाना पटोले यांनी केली केली आहे. राज्यात काँग्रेस सध्या चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे; परंतु २०२४ मध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल, असा विश्वास पटोले ...