श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
विशेष म्हणजे, आपण पीएम किसानचे अकाउंट होल्डर असाल, तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या कागदी प्रक्रियेची आवश्यकता नाही. आपले रजिस्ट्रेशन थेट पीएम किसान मानधन योजनेत होऊ शकते. तर जाणून घेऊ या योजनेचे फीचर्स आणि फायदे... (PM Kisan Yojana customers can ta ...