श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मंत्री माविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात, रवी नाईक, सुभाष शिरोडकर किंवा अन्य काही नेत्यांकडून केली जाणारी विधाने किंवा खेळल्या जाणाऱ्या चाली पाहिल्यास बरेच काही कळून येते. ...
Suresh Dhas Dhananjay Munde News: धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. याच भेटीवर बोट ठेवत आमदार सुरेश धस यांनी राजीनाम्याची मागणी करत धनंजय मुंडेंवर संताप व्यक्त केला. ...
Babul Supriyo Vs Abhijit Ganguly: पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात्यामध्ये शुक्रवारी रात्री चक्क मंत्री आणि आणि खासदारांमध्ये हॉन वाजवण्यावरून कडाक्याचं भांडण झाल्याचं दिसून आलं. ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री बाबूल सुप्रियो आणि भाजपा खा ...