श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
यमुना नदीच्या दूषित पाण्याचा मुद्द्याभोवती दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने फेर धरला आहे. त्यात आता हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ शेअर करत आपने भाजपची कोंडी केली. ...
मी याक्षणी युतीबाबत उत्तर देऊ शकत नाही. पुढच्या घडामोडी काय घडणार आहेत याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्याने आम्ही सध्या Wait and Watch या भूमिकेत आहोत असं राऊतांनी म्हटलं. ...
Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच एका कारमधून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...
जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व आपल्याला मिळावे, यासाठी भाजप आग्रही होता. मात्र, अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्याकडेच ठाण्याचे पालकत्व आले. ...