श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Chirag Paswan : चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत विजयाचा दावा केला असून एनडीए युती निवडणुकीत किती जागा जिंकेल, याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. ...
BJP Pravin Darekar News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आदित्य ठाकरे गेले होते. त्यांनी परवानगी घेतली होती का? अशी विचारणा करण्यात आली आहे. ...
Waqf Bill News : विरोधकांकडून तीव्र आक्षेप घेतला जात असतानाही वक्फ (संशोधन) विधेयक २०२४ आज राज्यसभा आणि लोकसभेमध्ये सादर करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेत गोंधळ घातला. विरोधकांकडून गदारोळ सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यां ...
BJP Chitra Wagh Criticized Aaditya Thackeray: महाराष्ट्रात स्वाभिमानाच्या गप्पा आणि दिल्लीत चरणस्पर्श–हीच का ठाकरे गटाची नवी परंपरा आहे का, आजोबांचे तरी स्मरण ठेवा रे!, अशी टीका करण्यात आली. ...
Bihar Assembly Election 2025: महाराष्ट्र आणि दिल्लीतील निवडणुका जिंकल्यानंतर बिहार जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी करत असलेल्या भाजपाला राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आव्हान दिलं आहे. दिल्लीच्या निकालांचा बिहारमधील विधानसभा निवडणुकीवर का ...