श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
"...मात्र, आज आम्ही मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना त्यांच्या विधानसभेतील कार्यालयात भेटण्यासाठी गेलो असता, हे दोन्ही फोटो मुख्यमंत्री कार्यालयातून काढण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही याचा तीव्र विरोध करतो." ...
जनतेच्या आशीर्वादाने राज्यात बहुमताचे सरकार स्थापन झाल्याचे सांगून कोकाटेंनी शिंदे गटाचे नाव न घेता कुणाच्याही जाण्याने सरकारला धोका नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले ...
दिल्लीतील महिलांना पैसे कधी मिळायला सुरुवात होणार असा सवाल, आपकडून सतत विचारला जात आहे. तर ८ मार्चपर्यंत महिलांच्या खात्यात २५०० रुपये जमा होतील, असे भाजप म्हटले आहे. ...