श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
वाघ नखांच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्हाला आशीर्वाद आहेत, असे होर्डिंग भाजपने २०१४ मध्ये लावले होते. ...
Ladakh Election Result: लडाख स्वायत्त पर्वतीय परिषद-कारगिलच्या निवडणुकीत भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्सने जोरदार मुसंडी मारली आहे. कलम ३७० हटवल्यानंतरची या भागातील ही पहिलीच मोठी निवडणूक होती. ...
मुंबई-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरात ५० हजार रुग्णमित्र तयार करण्याच्या भाजपाच्या वैद्यकीय आघाडीच्या महत्वपूर्ण रुग्णमित्र अभियानाचा शुभारंभ ... ...