श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
बारामती लोकसभा मतदारसंघांतील खडकवासला, पुरंदर, भोर या विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते व भाजप सुपर वॉरियर्स यांचा मेळावा तसेच रॅलीचे आयोजन धायरी येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.... ...
नवरात्री आणि आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे संवाद साधला. ...