श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
वसुंधराराजे सिंधिया यांना रिंगणात उतरवल्यास त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांनाही निवडणूक लढवण्यास सांगितले जाऊ शकते. ...
बारामती लोकसभा मतदारसंघांतील खडकवासला, पुरंदर, भोर या विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते व भाजप सुपर वॉरियर्स यांचा मेळावा तसेच रॅलीचे आयोजन धायरी येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.... ...