लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपचे खासदार आमदार झाले तर वेतन, भत्ते, सुविधा कमी होणार की वाढणार? - Marathi News | when member of parliament becomes mla member of parliament and mla salary allowance and pension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे खासदार आमदार झाले तर वेतन, भत्ते, सुविधा कमी होणार की वाढणार?

14 दिवसांत खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. शपथ घेतल्यानंतर ते आमदार होतील. यासोबतच सुविधा, पगार, भत्ते, दर्जा आणि त्यांची व्याप्ती यामध्ये बदल होणार आहेत. ...

कुजबुज: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच पुढाकार घेत खासदार-आमदारांमध्ये समेट घडवावा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde should take the initiative and bring reconciliation between MPs and MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच पुढाकार घेत खासदार-आमदारांमध्ये समेट घडवावा

मध्यंतरी शिवसेनेच्या पूर्वेतील स्थानिक पदाधिकाऱ्याने केलेल्या टीकाटिप्पणीवरून उद्भवलेल्या वादात आ. गायकवाड आणि भाजपचे पदाधिकारी नाराज झाले होते ...

२०२४च्या निवडणुका सनातनच्या मुद्द्यावर; भाजप देशभर अनेक योजना आखणार - Marathi News | 2024 elections on Sanatan issue; BJP will plan many schemes across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४च्या निवडणुका सनातनच्या मुद्द्यावर; भाजप देशभर अनेक योजना आखणार

तीन राज्यांत बहुमत मिळविल्यानंतर आता भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ...

बुलडोझर बाबा, बंदुकीची गोळी आणि केजरीवाल यांचे मौन! - Marathi News | While Yogi Adityanath importance increase in the BJP, Arvind Kejriwal remained silent after the election results | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बुलडोझर बाबा, बंदुकीची गोळी आणि केजरीवाल यांचे मौन!

योगी आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेचे प्रत्यंतर विधानसभा निवडणुकीत आले आहे आणि मतदारांनी नाकारलेले अरविंद केजरीवाल धक्का बसल्याने मौनात गेले आहेत! ...

मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधरा राजेंचे शक्तीप्रदर्शन; हायकमांडला स्पष्ट केली आपली भूमिका - Marathi News | Rajasthan CM Race: Vasundhara Raj's show of strength for CM chair; she explained her position to the high command | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधरा राजेंचे शक्तीप्रदर्शन; हायकमांडला स्पष्ट केली आपली भूमिका

Rajasthan CM Race: तीन राज्यात भाजपचे सरकार आले, पण मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स कायम आहे. ...

जेव्हा बंगालमध्ये आमचं सरकार येईल...; अमित शाह यांनी अधीर रंजन यांना त्यांच्याच भाषेत समजावलं - Marathi News | Amit Shah explained Adhir Ranjan in his own language in parliament debate of kashmir amendment bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेव्हा बंगालमध्ये आमचं सरकार येईल...; अमित शाह यांनी अधीर रंजन यांना त्यांच्याच भाषेत समजावलं

काँग्रेसने काश्मिरी पंडितांसाठी काहीही केले नाही, असे म्हणत, सध्याचे मोदी सरकार जे काही करत आहे, ते इतिहास नेहमी लक्षात ठेवेल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. ...

'विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवू'; चहापान बहिष्कारावरुन फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं - Marathi News | Winter Session Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized the opposition over tea party boycott | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवू'; चहापान बहिष्कारावरुन फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ...

'पराभवानंतर EVM ला दोष देतात; हिंदू धर्माचा अपमान करतात', अनुराग ठाकूर काँग्रेसवर कडाडले - Marathi News | 'They Blames EVMs after defeat; They insult Hinduism', Anurag Thakur lashed out at Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पराभवानंतर EVM ला दोष देतात; हिंदू धर्माचा अपमान करतात', अनुराग ठाकूर काँग्रेसवर कडाडले

'काँग्रेसचा घटनात्मक संस्थांवर विश्वास नाही, पराभवानंतर ते आपल्या पराभवाची कारणे पाहत नाही.' ...