श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Mohit Kamboj News: नवाब मलिक अजित पवार गटात आल्यानंतर आता त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपा नेत्यांची काय प्रतिक्रिया असेल, असा प्रश्न विचारला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मलिक यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या मोहित कंबोज यांची प्रतिक ...
pakistan occupied Kasmir: गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेमध्ये जम्मू-काश्मीरबाबत काही महत्त्वाच्या घोषणा करताना पाकव्याप्त काश्मीरवरून माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंवर टीका केली होती. त्यानंतर लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी म ...