लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
“तुमच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, बाळासाहेबांनी...”; राऊतांची भाजपावर टीका - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticized bjp girish mahajan and central pm modi govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुमच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, बाळासाहेबांनी...”; राऊतांची भाजपावर टीका

Sanjay Raut News: पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने कोणीच उभे राहिले नाही. भारताला जगात एकही मित्र देश नाही, असा दावा संजय राऊतांनी केला. ...

Satara Politics: भाजप, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेचीही मोर्चेबांधणी, कराडला महाविकास आघाडीच्या गोटात शांतता - Marathi News | Shiv Sena leaders, following BJP and NCP, start preparations for upcoming elections in Karad taluka satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: भाजप, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेचीही मोर्चेबांधणी, कराडला महाविकास आघाडीच्या गोटात शांतता

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची गोळा बेरीज सुरू ...

आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा - Marathi News | BJP MP BJP MPs get angry at Pakistan at a program in London get angry at Pakistan at a program in London | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा

आम्ही कोणाच्याही दारात भिकेचा कटोरा घेऊन उभे नाही आहोत, आम्ही फक्त तुम्हाला इशारा देण्यासाठी आलो आहोत, भाजपचे खासदार समिक भट्टाचार्य म्हणाले. ...

'संकल्प से सिद्धी'मधून होणार विकसित भारत २०४७चा जागर; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती - Marathi News | sankalp se siddhi will lead to the awakening of a developed india 2047 information from cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'संकल्प से सिद्धी'मधून होणार विकसित भारत २०४७चा जागर; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

८ रोजी दिल्लीतून अभियानास सुरुवात ...

गोविंद गावडेंची बाजू ऐकली, आता पक्षश्रेष्ठींना अहवाल पाठवू!: दामू नाईक; दिल्लीतच पुढील निर्णय होणार - Marathi News | govind gawade side has been heard now we will send a report to the party leaders said damu naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोविंद गावडेंची बाजू ऐकली, आता पक्षश्रेष्ठींना अहवाल पाठवू!: दामू नाईक; दिल्लीतच पुढील निर्णय होणार

दिल्लीतच काय तो निर्णय होईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली. ...

दिल्लीहूनच सारे निर्णय; खाती मुख्यमंत्र्यांकडे, पण वादात गोविंद गावडे - Marathi News | all decisions regarding goa bjp are made from delhi the controversy between cm pramod sawant and govind gawade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्लीहूनच सारे निर्णय; खाती मुख्यमंत्र्यांकडे, पण वादात गोविंद गावडे

बांधकाम व अर्थ ही दोन्ही खाती मुख्यमंत्री सावंत यांच्याकडेच आहेत. तरीदेखील अकादमीच्या विषयात मुख्यमंत्री वादग्रस्त ठरले नाहीत. ...

"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत, भाजप निवडणुकीसाठी आजही तयार" - Marathi News | "Local body elections by October, BJP still ready for elections"- Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत, भाजप निवडणुकीसाठी आजही तयार"

संघटनपर्व पूर्ण झाले आहे, राहिला प्रश्न निवडणुकीचा तयारीचा तर उद्याही निवडणूक लागली तरी भाजपा तयार आहे. महायुती तयार आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले. ...

सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले - Marathi News | Satyajit Tambe statement is childish, Congress leader Balasaheb Thorat target over Rahul Gandhi Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले

त्यांचे बोलणे बालिशपणाचे होते, त्यांना अजून खूप शिकायचे आहे आणि आत्मचिंतन त्यांनीच करावे असा टोला त्यांनी लगावला.  ...