श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Assam Assembly Election 2026 Updates: आसाम विधानसभा निवडणूक २०२६ पूर्वी भाजपला धक्का. कॅबिनेट मंत्री नंदिता गोर्लोसा यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये केला प्रवेश. हाफलोंग मतदारसंघातून आता काँग्रेसच्या तिकिटावर लढणार. वाचा सविस्तर बातमी. ...
Ashok Kharat Case: अशोक खरातबरोबर बऱ्याच जणांची वरात निघणार आहे. तसेच या प्रकरणाचे जवळपास २०० व्हिडिओ आहेत. त्याची माहिती आहे. त्यामधील ९० व्हिडिओ आक्षेपार्ह आहेत. त्यात अनेक मंत्री, आयएएस आणि आयपीएस अधिकारी आहेत, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला ...
Pinarayi Vijayan And Rahul Gandhi : केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी काँग्रेस आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...
Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्वासू यांचे सहकारी भाजप नेते व विधान परिषद आमदार संदीप जोशी यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या राजकीय संन्यासाच्या निर्णयावर अखेर पुनर्विचार करत यू-टर्न घेतला आहे. ...