श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भारतासारख्या बलाढ्य देशात कुठलेही संविधानिक पद मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ लागलेली असते. त्यात उपराष्ट्रपतीपद २ वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असताना सोडणे सामान्य गोष्ट नाही ...
Vice President of India Resigned: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच जगदीप धनखड यांनी राजीनाम्याचा बॉम्ब टाकला. पण, कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देणारे धनखड हे पहिलेच व्यक्ती नाहीत. मग कोण आहे पहिली व्यक्ती? ...
हनी ट्रॅपची सीडी, पेन ड्राईव्ह असेल. रात्रीच्या अंधारात वेष बदलून काही ठिकाणी त्याचे प्रेझेंटेशन झाले. हे सगळे सत्तांतराच्या काळात घडलेले आहे आणि त्यातूनच हे सरकार पाडले असं संजय राऊतांनी म्हटलं. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होईल, अशी आपापल्या मतदारसंघातील पाच कामे भाजपच्या आमदारांनी सुचवावीत, ती प्राधान्याने केली जातील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ...