श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Eknath Shinde Saugat E Modi Kit: भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्यावतीने देशभरात सौगात ए मोदी किटचे वाटप केले जात आहे. या उपक्रमावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. ...
Asaduddin Owaisi on Waqf Bill: वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. याच मुद्द्यावरून असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना इशारा दिला. ...
Harshwardhan Sapkal News: भाजपाचा सत्तेच्या विकेंद्रीकरणाकडून केंद्रीकरणाकडे उलटा प्रवास सुरू आहे. भाजपाच्या सत्तेच्या हव्यासामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज उ ...
Prashant Koratkar Arrest Update: प्रशांत कोरटकर याच्यावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असून, कोरटकरला अटक झाली तेव्हा त्याच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी होते, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे प्रवक्त ...
Amit Shah Criticize Rahul Gandhi: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्याला सभागृहात बोलू दिलं जात नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. ...