शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

महाराष्ट्र : विधानपरिषदेबाबत मोठी बातमी: भाजप भांडारींच्या निष्ठेला न्याय देण्याची शक्यता; अन्य २ कोणती नावे स्पर्धेत?

राष्ट्रीय : ४०० मुली गायब, वाचायचं असेल तर लवकर लग्न करा; भाजपा नेत्याचा 'केरल स्टोरी'वाला दावा

महाराष्ट्र : “हो, भाजपाने त्रास दिला, कोणाच्याही दबावला बळी पडणार नाही”; रवींद्र धंगेकरांनी सगळे सांगितले

क्राइम : Gulfam Singh Yadav : ते बाईकवरुन आले, पाया पडले, पोटात विषारी इंजेक्शन...; भाजपा नेत्याच्या हत्येची Inside Story

क्राइम : मुलायम सिंहांविरोधात निवडणूक लढविलेल्या भाजप नेत्याची हत्या; विषारी इंजेक्शन टोचले 

राष्ट्रीय : 'गोमातेच्या नावाने मते मागतात, पण...', अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोदी-योगींवर टीका

महाराष्ट्र : अर्थसंकल्प अधिकाऱ्यांचा असता कामा नये...; सुधीर मुनगंटीवारांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी करत सुनावले

राष्ट्रीय : 'संपूर्ण देशात मतदार यादीवर संशय, चर्चा व्हायला हवी', राहुल गांधींची लोकसभेत मागणी

महाराष्ट्र : “अटल बिहारी वाजपेयी अन् बाळासाहेबांना जमले नाही ते राज ठाकरेंनी करून दाखवले”: मनसे

पुणे : मंत्रिपद न मिळाल्यामुळे रिपब्लिकन पक्षामध्ये काही प्रमाणात अस्वस्थता; आठवलेंनी व्यक्त केली नाराजी