श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
लोकशाहीत बोलण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यांनीही वेगळ्या नावाची मागणी करावी, जो निर्णय घ्यायचा तो संबंधित यंत्रणा घेईल. मात्र, यावरून एका महिलेला बदनाम करणे, तिचा अपमान करणे योग्य नाही. त्यामुळे ज्यांनी फ्लेक्स लावले आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच प ...
Congress Harshwardhan Sapkal: लोकशाही व संविधानावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाने हा अजेंडा लक्षात घ्यावा. लोकशाही आणि संविधान अबाधित ठेवण्यासाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. ...
BJP News: महाराष्ट्रासह तीन राज्यांमधील निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून, केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांची महाराष्ट्रामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ...
ही जमीन कोणत्याही सामान्य कुटुंबाची नाही तर एकेकाळी हैदराबादचे दिवाण असलेल्या सालार जंग कुटुंबाची आहे. आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्राच्या आर्थिक गुन्हे शाखेने हाती घेतला आहे. ...