श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bhiwandi Nizampur Municipal Corporation Mayor Election: नारायण चौधरी यांच्या भाजपाचा एक गट काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झाल्याने तसेच काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाने महापौरपदासाठी त्यांनाच पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र या घडाम ...
Bihar MLA Court Notice: बिहार विधानसभा अध्यक्ष प्रेम कुमार यांच्यासह ४२ आमदारांना पाटणा हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप. भाजप, आरजेडी आणि जेडीयूच्या आमदारांची यादी पहा. ...
Bhiwandi Nizampur Municipal Corporation Mayor Election: भाजपाचे काही नगरसेवक पक्षाचा आणि विचारांचा त्याग करून धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी झाले असून, भिवंडीचा महापौर आणि उपमहापौर सेक्युलर फ्रंटचा होईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ...
Rajya Sabha Election News: महाराष्ट्रातील सध्याच्या गोळाबेरजेनुसार राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये केवळ प्रत्येकी एक जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. तसेच या जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. ...