श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Thiruvananthapuram Corporation Election Results: केरळच्या राजकारणात एक मोठे आणि महत्त्वाचे वळण येण्याची शक्यता आहे. केरळ कॅडरमधील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी राहिलेल्या आर. श्रीलेखा या तिरुवनंतपुरमच्या महापौर बनू शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. ...
Kerala Election Results: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकालांमुळे केरळमधील राजकीय हवा बदलत असल्याचे संकेत मिळत असून, या निकालांचा २०२६ मध्ये होणाऱ्या केरळमधील विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल, याबाबच वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. ...
विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोठी कारवाई करताना भाजपचे माजी आमदार सुभाष गुत्तेदार, त्यांचा मुलगा आणि अन्य पाच जणांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ...
Kerala Local Body Election Result: केरळमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आतापर्यंत राज्यात नाममात्र अस्तित्व असलेल्या भाजपाने केरळची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरम महानगरपालिकेमध्ये दणदणीत विज ...