वाढते औद्योगिकीकरण, तापमानात होणारे बदल, सततची होणारी वृक्षतोड व मानवांच्या राहणीमानातील बदलामुळे एकीकडे चिमण्या लुप्त होतात की काय अशी भीती निर्माण झाली आहे. ...
आपण घरात प्राणी-पक्षी पाळून त्यांना पाणी, चारा देऊन त्यांचे संगोपन करणारे अनेक जण आपण पाहतो; पण सद्य:स्थितीत वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या निवाऱ्याबरोबरच त्यांना खाद्य मिळणेही अवघड झाले आहे. ...
विलास जळकोटकर सोलापूर : एकीकडे वन्यजीवांच्या रक्षणासाठी शासनस्तरापासून ते अनेक स्वयंसेवी संस्थांंकडून प्रयत्न होताहेत. असे असतानाही अंधश्रद्धेपोटी काही पक्ष्यांची ... ...
सोलापूर : विदर्भानंतर नेहमीच उन्हाच्या काहिलीनं त्राही त्राही करून सोडणारा उन्हाळा आता सोलापूरकरांना नेहमीचाच परिचित बनलाय. या असह्य उन्हापासून ... ...
तुर्कस्तान, उजबेकीस्तान, पूर्वेकडच्या युरोप येथून हजारो किलोमीटरचे अंतर कापून देशभरात हजारो पाहुणे आले आहेत. सकाळी आणि सायंकाळी आकाशात उडणाऱ्या या पाहुण्यांचे थवेच्या थवे दिसून येत आहेत. ...