केंद्र शासनाने संसदेत पारित केलेल्या कृषी विधेयकाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत शासनाने कृषी विधेयकाच्या ...
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी राज्य शासनाने स्थगिती अध्यादेश काढल्याने या अध्यादेशाचा निषेध नोंदवित भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यादेशाची होळी करण्यात आली़. ...
corona virus, kolhapurnews,Muncipal Corporation, hospital, bill खासगी रुग्णालयामध्ये दाखल रुग्णांना आकारले जाणारे दर तपासणी करण्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयासाठी स्वतंत्र लेखापरीक्षकांची नियुक्ती केली आहे. ...
power tariff, police, Complaint वीज दर कमी करण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप करीत आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली. ...
सातपुर : सद्य परिस्थितीत राज्यातील व्यापार,उद्योगाला चालना देऊन सकारात्मक वातावरण निर्माण करण्याबरोबरच लॉकडाऊन काळातील वीज बिलातील स्थिर आकार माफ करण्याबाबत लवकरच कॅबिनेट बैठकीत निर्णय घेऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र चेंबर्सच ...
भाजपा सरकारने शेतकरीविरोधी तीन विधेयके मंजूर करून घेतली असून, या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलने केली जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खटाव तालुका ...
केंद्र शासनाने कामगार व शेतकऱ्यांच्या विरोधी कायदा केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवार दि. २८ रोजी तहसील कार्यालयासमोर गोट्या खेळो आंदोलन करण्यात आले. ...
केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कृषी कायदा तयार केल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी नळणी फाट्यावर कृषी विधेयकाला कडाडून विरोध करत आंदोलन करण्यात आले. ...