Accident News: बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात झालेल्या एका भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी पाच जण हे दिवंगत अभिनेता Sushant Singh Rajput याच्या नात्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
घटनास्थळी लावण्यात आलेले हे पत्रक जनमुक्ती छापाकार सेना, मध्य विभाग झारखंड, सीपीआय (माओवादी) यांच्या नावाने लावण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. या विषयावर कोणी फारसे बोलायला तयार नाही. गया मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी घटन ...
लाईव्ह दरम्यान शाहिद आफ्रिदी म्हणतो, 'असे वाटते, की तू भारतातून बोलत आहेस. भारतातून कुठून बोलत आहेस?' यावर तो मुलगा म्हणतो, 'सर, मी बिहारचा आहे.' नंतर आफ्रिदी मुलाला विचारतो, तू कोणत्या संघाला सपोर्ट करतो. तुमचा भारत तर T20 वर्ल्डकपमधून बाहेर पडला आह ...
Daughter fell in love with recovery agent : मिळालेल्या माहितीनुसार, रितू नावाची मुलगी झारखंडमधील हजारीबागची रहिवासी आहे, तर अमर नावाचा तरुण बराडीहमध्ये राहतो. ...