अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या टाळेबंदीत शिथिलता येताच रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. हे बघून शहरातील भिक्षेकरीही सक्रिय झाले असून भीक मागण्यासाठी पुन्हा गजबज वाढू लागली आहे. मात्र यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. ...
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहेत. समाजातील दानशूरांनी पुढे येऊन संस्थेला आर्थिक मदतीचा हात द्यावा, जेणेकरून आगामी काळातसुध्दा अशाप्रकारे गरजूंची सेवा करता येऊ शकेल. ...
वर्धा शहराच्या विविध भागात लहान मुले दिवसभर भीक मागताना दिसून येतात. आपल्या वडिलांची व्यसनाची तलफ पूर्ण करण्यासह स्वत:ची व्यसनाची गरज भागविण्यासाठी भिकेच्या पैशाचा वापर करताता. हे धक्कादायक वास्तव संकल्प संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. ...
शहरातील सिग्नल आणि रेल्वे स्थानक, बाजारपेठ यासारख्या सार्वजनिक ठिकाणी भिक्षेकरी पादचारी तथा वाहनधारकांना त्रास देतात. भिक्षा मिळेपर्यंत त्यांची वाट अडवतात. भिक्षेकरीमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत अशा भिक्षेकरींविरूद्ध ठाणे पोलिसांनी कारवाई केली. ...