वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे निवेदन दिले आहे. ...
येथील औष्णिक विद्युत केंद्रातील अनेक संच बंद असतानाही वीजनिर्मितीसाठी पूर्वी वापरलेल्या दगडी कोळशाच्या जळणानंतर तळ्यात सोडलेल्या राखेचा वापर वीटभट्टीसाठी करण्यात येतो. राखेपासून तयार झालेली वीट तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकराज्यात लोकप् ...
जिल्हा पोलीस दलातील श्वान गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरत आहेत. गुन्हा घडताच तात्काळ हजर होऊन आरोपींचा मागोवा काढत तपास करण्यात श्वानांचा मोठा हातभार आहे. ...
तालुक्यातील बेलगुडवाडी परिसरात दोन दिवसांपासून बिबट्यासदृश प्राणी येथील नागरिकांना आढळून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. भीतीपोटी नागरिक घराबाहेर पडणे टाळू लागले आहेत. ...
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस नसल्यामुळे रबी व खरीप दोन्ही हंगामात पिकांची लागवड झाली नव्हती, त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार होता. तसेच डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे जन ...
आष्टी तालुक्यात शासकीय टँकरच्या माध्यमातून १७७ गावांसह अडीचशे वाडया-वस्त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या सीना आणि मेहकरी धरणात आता १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे येत्या काही दिवसात २ लाख ३५ हजार नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लाग ...
तालुक्यातील पेंडगाव येथे रस्ता ओलांडतांना भरधाव कारने जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या उमा रामभाऊ माळी (७० रा.पांढरवाडी ता.गेवराई) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...