जायकवाडी धरणातील पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे गोदापात्रात पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याबाबत व कोणतीही आपत्ती निर्माण होऊ नये, याकरिता निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्राधि ...
बीड जिल्ह्यात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच अंबाजोगाईसाठी योगेश्वरी देवीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून ते मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. ...