शनिवारी बीडमध्ये अनारक्षितांचा भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. कुठल्याही जातीला, कोणाच्या आरक्षणाला विरोध न करता केवळ गुणवत्तेच्या रक्षणासाठी काढण्यात आलेला शहराच्या इतिहासातील हा अभूतपूर्व, ऐतिहासिक मोर्चा ठरला. उत्स्फूर्त सहभाग ...
प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याचा परिणाम पंचायत समिती प्रशासनाच्या कामकाजावर झाला आहे. ग्रामीण स्तरावरील प्रश्नांसह, पाणीप्रश्न प्रलंबित राहिले आहेत. ...
१९ जुलै २०१८ रोजी मयत सारिका संतोष जाधव हिला तिचा नवरा संतोष बलभीम जाधव (रा. धानोरा, ता. आष्टी) याने रात्री ९.३० च्या दरम्यान दारू पिऊन मारहाण केल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून सारिकाने आत्महत्या केली. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्या. डी.एन. खडसे यांन ...
तालुक्यातील घोडका राजुरी येथे दोन गटात राजकीय वाद विकोपाला गेलेले आहेत. याच वादातून सोशल मीडियावर करण्यात आलेल्या कमेंटमुळे एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. ...
बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, असा आमचा प्रयत्न असल्याचे मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन पुरंदरे यांनी सांगितले. दरम्यान या समर्थानात गुरु वारी राष्ट्रीय महामार्गावर तालखेड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...