मतदारांना विकास हवा असतो आज केलेली चूक विकासाला खीळ घालणारी ठरेल म्हणून युतीचे सरकार सत्तेवर येणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले. ...
जनतेच्या न्यायालयात मी स्वच्छ आणि निष्कलंक आहे, माझी प्रतिमा विरोधकांना सहन होत नाही. परळीला जिल्हा न्यायालय यावे यासाठी मी प्रयत्न करणार असून त्यासाठी स्वतंत्र इमारत उभारली जाणार आहे, असे प्रतिपादन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले. ...
केज विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास हा नमिता अक्षय मुंदडा यांच्या माध्यमातूनच साध्य होऊ शकतो. मुंदडा परिवाराकडे सेवेचा व विकासाचा मोठा वारसा आहे, तो अखंडित जोपासा, असे आवाहन आ. सुरेश धस यांनी केले. ...
सहयोगनगर, स्नेहनगरची मागील काळात काय परिस्थिती होती याची आपल्या सर्वांना कल्पना असून, सिध्दीविनायक संकुलाच्या उभारणीनंतर या भागाची ‘हार्ट आॅफ सिटी’ म्हणून ओळख निर्माण झाल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले. ...
राष्टÑवादी काँग्रेसने सत्तेत असताना सर्व सामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर जाऊन लोकांच्या, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न केले. पण महाराष्टÑाच्या निवडणुकीत देशाच्या गप्पा मारत असल्याने या सरकारला धडा शिकवा, असे आवाहन माजी उपमुख्य ...
माझी लढाई विकासासाठी आणि जनसामान्यांसाठी असताना मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. ...
परळीचे वातावरण भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त केल्याशिवाय इथला व्यापारी स्वत:ला सुरक्षित समजणार नाही, त्यासाठी व्यापाऱ्यांना सुरक्षा देऊन परळीच्या बाजारपेठेला गतवैभव मिळवून देणे हाच आपला अजेंडा असल्याचे मत भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी ...