भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) बुधवारी इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना वार्षिक करारातून बाहेर केले आणि या निर्णयावर सध्या समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पण, हा योग्य निर्णय असल्याचे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने ( Sourav Ganguly) व्यक ...
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बऱ्याच हालचाली सुरू आहेत... इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी रणजी करंडक स्पर्धेकडे काणा डोळा केला. कर्णधार रोहित शर्माने चौथ्या कसोटीनंतर अशा वृत्तीवर अप्रत्यक्ष टीका केली आणि त्यावर आता महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gav ...