पेन्शन, पगार आणि जनधन योजनेच्या खात्यावरील पाचशे रुपये काढण्यासाठी सोमवारी बँकांमध्ये रांगा लागल्या होत्या. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर बँका सुरू झाल्यामुळे सर्वच बँकेसमोर गर्दी होती. ...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाच लाख ३८ हजार महिलांच्या बँक खात्यांत जनधन योजनेची रक्कम जमा झाली आहे. जमा होणारी रक्कम कोणत्याही प्रकारे परत जाणार नाही. उलट ती आपल्या खात्यामध्ये सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँक तसेच ए ...
रिझर्व्ह बँकेने पुढील तीन महिने कर्जदारांकडून ईएमआय वसूल करू नये असा सल्ला बँकांना दिला होता. मात्र याबाबत देशातील बहुतांश बँकांनी आतापर्यंत मौन बाळगले आहे. ...
नाशिक- संचारबंदी च्या कालावधीत बॅँकेत गर्दी वाढत आहे. मात्र, अशावेळी कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ग्राहकांसाठी ठराविक ठिकाणी जागा आखून सोशल डिस्टन्स ठेवण्याची सक्ती केली आहे. यासंदर्भात ...
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज गृह, वाहन कर्जासह अन्य कर्जांचे EMI तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याची परवानगी बँकांना दिली आहे. या सूचनेनुसार खासगी, सरकारी बँका, बिगर बँकिंग वित्तिय संस्था निर्णय घेऊ शकतात. ...