सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यांना कामगिरीच्या आधारावर इन्सेंटिव्हही देण्याता येणार आहे. ही पगारवाढ १ नोव्हेंबर २०१७ पासून लागू असेल. ...
केंद्र शासनाची किसान क्रेडिट कार्ड योजना जिल्हा बँकेमार्फत राबविली जात आहे. या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने जिल्हा बँकेच्या वैभववाडी शाखेत पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड वितरण आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
नव्या बंधनांनुसार, व्यक्तींसाठी एक लाख ते तीन लाख युआनपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी पूर्वपरवानगीची गरज लागेल. व्यावसायांना पाच लाख युआनपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. ...
लॉकडाऊनच्या काळात बंद पडलेले व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना आणली. मात्र अजूनतरी बँकांकडून या योजनेतून लाभ दिला जात नाही. पथविक्रेत्यांसाठी सुरु केलेली ही योजना अजून कागदावरच आहे. ...