आर्थिक अनियमिततेमुळे रूपी बँकेवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने फेब्रुवारी २०१३ रोजी आर्थिक निर्बंध घातले आहेत. लाखो ठेवीदारांचे तब्बल बाराशे कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. ...
देशाचा विकासदर उणे २३ टक्क्यांनी मागे गेला असताना जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र शुक्रवारी एक नवी झेप घेतली. बँकेने तब्बल सहा हजार कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला. बँकेच्या ८२ वर्षांच्या वाटचा ...
सीबीडीटीला मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यानुसार बँकांनी यूपीआय (UPI) च्या माध्यमातून करण्यात आलेल्या व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क वसूल केले आहे. ...
शासकीय आर्थिक व्यवहार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. रत्नागिरीसह अन्य १४ जिल्हा बँकांनाही ही परवानगी मिळाली आहे. ...
डिफॉल्टर वाढले तर एनपीए म्हणजेच नॉन परफॉर्मिंग असेट वाढणार आहे. याचा फटका बँकेला बसणार आहे. तसेच कर्ज वसुलीसाठी किंवा मालमत्ता जप्त करण्यासाठी ही वेळ चुकीची आहे. ...