हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
पुण्यात राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. याचं वेळी दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी- सिंधुदुर्ग येथील देवरूख येथे सभा सुरु होती. दोन्ही सभांचा एकच वेळ होता. उद्धव यांचे भाषण सुरु होते. त्यावेळी राज यांचे भाषण सर्व मराठी वृत्तवाहिन्यां ...
काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचे नागरिकत्त्व हिसकावून घेत त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता. देशद्रोह्यांबद्दल मानवता दाखवणाऱ्या काँग्रेसने आरशात तोंड बघावं असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर येथील सभेत केला ...
लोकसभा निवडणूक न लढवण्याचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा निर्णय योग्य आहे हे पटवून देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी भूतकाळात घेतलेल्या अशा निर्णयांचा आधार घेतला आहे. ...
शिवसेना आणि भाजपामधील युतीचे सूर जुळल्यानंतर आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील प्रस्तावित स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र करणार असल्याचे वृत्त आहे. ...
असंख्य बेटांपासून बनलेल्या मुंबई शहराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. इंग्रजांच्या काळातील बॉम्बेचे मुंबई नामकरण, त्याला असलेला मराठी भाषेचा इतिहास आणि मराठी राज्याची राजधानी ही मुंबईची ओळख आता हळूहळू पुसट होत चालली आहे. ...