Baba Adhav: १४ ऑगस्ट १९४७. पहिल्या स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या. १५० वर्षांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त होणार. मी त्यावेळी मॅट्रिकला, म्हणजे आताच्या अकरावीत होतो. ...
डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितल्यामुळे सामाजिक कार्यक्रमांमधील संपर्क कमी केला असल्याचा खुलासा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी केला आहे. ...
मंगळवारच्या विधिमंडळ अधिवेशनात आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले पाहिजे, अशी तळमळ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...