दिल्ली सरकारचा केंद्र सरकारसोबत ताळमेळ नसल्यामुळे येथील जनतेचं मोठं नुकसान होत आहे. केंद्र आणि दिल्ली सरकार यांच्याता व्यवस्थीत ताळमेळ असणे आवश्यक आहे. याआधीच आयुष्यमान भारत योजनेवरून दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात मतभेद आहेत. ...
दिल्लीच्या राजकारणात लोकांमध्ये ‘मोहल्ला क्लिनिक’द्वारे आपली लोकप्रियता व स्वीकारार्हता वाढवणाऱ्या आम आदमी पार्टीला (आप) भाजपने ‘आयुष्मान भारत’द्वारे टक्कर देण्याचे ठरवले आहे. ...
मोफत आरोग्य सेवा देण्याचा निवडणूक वायदा करणारी मोदी सरकारची आयुष्यमान भारत योजना म्हणजे सर्वांत मोठी फसवणूक असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या योजनेची सत्यता लोकांसमोर आणण्यासाठी काँग्रेस मोहीम चालविणार आहे. ...
आयुष्यमान भारत योजनेचा" लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांकडे गोल्ड कार्ड असणे आवश्यक आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठीकाणी असलेल्या 'आपले सरकार केंद्रावर' हे गोल्ड कार्ड उपलब्ध होणार आहे.अशी माहिती भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी अध्यक्ष अतुल काळसेक ...