आयुष्यमान भारत योजना सुरू होऊन ११ महिन्याचा कालावधी होत असताना ‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ची शस्त्रक्रिया केवळ शासकीय रुग्णलयांमध्येच करण्याचे निर्देश आहेत. ...
जिल्ह्यात योजनेसाठी दोन लाख ७६ हजार ७०४ कुटूंबे पात्र आहेत. ज्या पात्र कुटूंबांना पंतप्रधान यांच्या स्वाक्षरीचे पत्र प्राप्त झाले आहे; अशा सर्व कुटूंबांचे ई-सेवा केंद्रावर पत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ५५३ कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळणार असून त्यासाठी ‘गोल्डन कार्ड’ देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ...
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्ताने केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत नाशिक पश्चिम मतदारसंघातील सुमारे पाच हजार ‘आरोग्य कार्ड’चे वाटप करण्यात आले. ...
अकोला :-प्रधानमंत्री आयुष्यमान भारत या योजनेचे लाभार्थ्यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास , माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये गोल्डन कार्डचे वाटप करण्यांत आले. ...