आयुष्यमान भारत योजना सुरू होऊन ११ महिन्याचा कालावधी होत असताना ‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ची शस्त्रक्रिया केवळ शासकीय रुग्णलयांमध्येच करण्याचे निर्देश आहेत. ...
जिल्ह्यात योजनेसाठी दोन लाख ७६ हजार ७०४ कुटूंबे पात्र आहेत. ज्या पात्र कुटूंबांना पंतप्रधान यांच्या स्वाक्षरीचे पत्र प्राप्त झाले आहे; अशा सर्व कुटूंबांचे ई-सेवा केंद्रावर पत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ५५३ कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळणार असून त्यासाठी ‘गोल्डन कार्ड’ देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ...