Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
मोझरी येथील पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानातील राममंदिरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामाचे पूजन करून राममंदिर पायाभरणीबाबत जल्लोष केला. अयोध्या येथील राम मंदिराच्या पायाभरणीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतील ...
भंडारा शहरातील प्रत्येक चौक भगव्या पताकांनी सजविण्यात आले होते. चौकाचौकांत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. येथील गांधी चौकात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भंडार ...
चामोर्शी शहरातील लक्ष्मी गेटपासून बाजार चौकापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री मुख्य चौकात आणि नगरातील दोन राम मंदिरांसह सर्व मंदिरांमध्ये १०८ दिवे लावण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांसह रामभक्तांनी चौकात प्रभू रामचंद्राचे मोठे कटआ ...
चंद्रपुरातील शहरासह जिल्ह्यातील सर्व गावांमधील राम मंदिरात बुधवारी पूजा-अर्चना करण्यात आली. यासोबतच सायंकाळी सर्व मंदिरात दिवे लावून रोषणाई करण्यात आली. ब्रह्मपुरी येथे लाडूचे वितरण, घुग्घुस व नकोडा येथे मसालेभाताचे वितरण करण्यात आले. याशिवाय भाजपा क ...
शहराप्रमाणेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुध्दा श्रीराममय वातावरण होते. नागरिकांनी भूमिपूजनाचा ऐतिहासीक सोहळा टीव्हीवर सहकुटुंब पाहिला. त्यानंतर गावातील श्रीराम मंदिरात जावून दर्शन घेतले. सालेकसा, आमगाव, देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव, तिर ...
अयोध्या येथे श्रीरामाचे भव्य मंदिर व्हावे अशी अनेकांची इच्छा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्री राम जन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरनी समारंभ बुधवारी झाला आहे. अयोध्येत रामजन्मस्थानी मंदिर व्हावे, हे स्वप्न साकारत आहे. प्रदीर ...
अयोध्येतील राम मंदिर हा अनेकांच्या आस्थेचा विषय होता. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले श्रीरामाचे मंदिर साकारले जातेय याचा आनंद ओसंडून वाहत होता. कोरोना विषाणू संसर्गाचा कहर असतानाही रामभक्तांनी आपल्या महानायकाच्या मंदिर निर्मितीचा मुहूर्त आगळ्या व ...
‘शत्रुता से मुक्त और समर्थ हाथोंसे जुडा हुआ’, असे वर्णन भागवत यांनी केले. ते प्रसंगाला अनुसरून होते. केवळ देशालाच नव्हे, तर जगाला संदेश देण्यासाठी राम मंदिर उभे राहत आहे, अशी प्रस्तावना भागवत यांनी केली. ...