गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. Read More
India vs England, 3rd Test : या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ७ तासांचा खेळ झाला आणि त्यात इंग्लंडचा संघ ११२ धावांवर गडगडला व भारतानं ९९ धावांत ३ विकेट्स गमावले. दुसऱ्या दिवशी अवघ्या साडेपाच तासांत निकाल लागला. ...
Virat Kohli's Gujarati praise, IND vs ENG 3rd Test : कारकिर्दीतील दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या अक्षरनं पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ५ अशा एकूण ११ विकेट्स घेतल्या. ...
Ind vs Eng 3rd Test Day 2 : Virat Kohli भारतानं तिसऱ्या कसोटीत अवघ्या दोन दिवसांत पाहुण्या इंग्लंडला पाणी पाजलं. इंग्लंडचा दुसरा डाव ८१ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियानं ४९ धावांचे माफक लक्ष्य एकही विकेट न गमावता पार केलं. ...